नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. अश्विन महिन्यांमध्ये येणारी अमावस्या ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण यामावस्येला लक्ष्मीपूजन असते. मित्रांनो अमावस्येचा दिवस हा पवित्र स्नान आणि दानधर्म करण्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी इतरांचे श्राद्ध तर्पण देखील केले जाते.
प्रगती आणि उन्नतीसाठी धनप्राप्तीसाठी अनेक उपाय या दिवशी केले जातात. त्याबरोबरच शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील अमावस्येला अनेक उपाय केले जातात. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक विधी विधान केले जातात. माझा लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना देखील केली जाते.
ही अमावस्या विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. पण यावेळी अमावस्येच्या दिवशी याची अतिशय अद्भुत योग बनत आहेत. यावेळी अमावस्येच्या दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण येत आहे. अमावस्या तिथीला खंडग्रास सूर्यग्रहण येत आहे. मित्रांनो अनेक वर्षानंतर असा अद्भुत संयोग जमिनीवर येत आहे. दिपावलीच्या ५ दिवसांच्या मधोमध यावेळेस सूर्यग्रहण लागत आहे.
त्यामुळे हा योग अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दीपावली पाडव्याच्या एक दिवस आधी म्हणजे २५ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण लागत आहे. अमावस्या तिथी आणि सूर्यग्रहणाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या काही खास व्यक्तींच्या जीवनावर दिसून येणार असून यांच्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. धन लाभाचे योग जमून येणार आहेत. तिथून येणारा पुढचा काळ या राशींसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.
मित्रांनो अश्विन कृष्ण पक्ष अमावस्या मंगळवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वाती नक्षत्रावर तूळ राशीमध्ये हे खंडग्रास सूर्यग्रहण सूरू होत आहे. हे ग्रहण भारतामध्ये ग्रस्त खंडग्रास सूर्यग्रहण होईल. म्हणजे सूर्यग्रहण होत असतानाच सूर्याचा असतं होईल. आणि नंतर ग्रहण मोक्ष होईल हे ग्रहण २५ ऑक्टोबर रोजी लागत असून ग्रहणाचे वेद बारा तास अगोदर म्हणजे दिनांक २५ ऑक्टोबर रोजी मंगळवार रोजी पहाटे ०३ वाजून २६ मिनिटांपासून ग्रहणाचे वेध सुतक पाळण्यासाठी सुरुवात होणार आहे.
बाल, वृद्ध, अशक्त व्यक्ती, आजारी व्यक्ती तसेच गर्भवती स्त्रियांनी २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटापासून ग्रहणाचे वेद पाळावेत असे शास्त्रानुसार सांगण्यात आले आहे. ग्रहण मोक्ष काळाचे स्नान सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी करावे. तर बुधवारी म्हणजे २६ ऑक्टोबर रोजी सकाळी शुद्ध सूर्य बिंब पाहून स्नान करून नेहमीच्या कामासाठी लागावे. मित्रांनो या कालावधीमध्ये गर्भवती महिलांनी भाजी चिरणे कापणे असे कामे करू नयेत. किंवा सुई धाग्याचा उपयोग या काळामध्ये करू नये.
धारदार वस्तूंचा उपयोग करू नये असे शास्त्रानुसार सांगण्यात आले आहे. त्याबरोबरच गर्भवती महिलांनी आजारी व्यक्तीने ग्रहण पाहू नये असे देखील शास्त्रनुसार सांगण्यात आले आहे. हे ग्रहण २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून ५५मिनिटापासून ग्रहणाला सुरुवात होणारा असून सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटानंतर ग्रहण मोक्ष तर सायंकाळी ६ वाजून ०१ मिनिटांनी सूर्यास्त होणार असून सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी ग्रहण मोक्ष होणार आहे.
ग्रहण पर्वकाळ एक तास सहा मिनिटांचा असेल ज्या भागांमध्ये ग्रहण चालू असताना सूर्यास्त होईल. त्या भागामध्ये सूर्यास्ताबरोबर ग्रहण मोक्ष होणार आहे. वेगवेगळ्या भागांनुसार वेळेमध्ये थोडा बहुत बदल पहावयास मिळू शकतो. म्हणजे २६ ऑक्टोबर रोजी सकाळी शुद्ध सूर्य बिंभ पाहून आपल्या नेहमीच्या कामात लागावे.
त्याबरोबर दिनांक २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजून २८ मिनिटांनी अश्विन अमावस्येला सुरुवात होणार असून २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून १९ मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. हा दुर्लभ योग आणि अद्भुत संयोग या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे.
यांच्या जीवनातील सर्व समस्या आता समाप्त होणार आहेत. यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशि पासून.
मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर सूर्यग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. ग्रहण काळापासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. सुखसमृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे.
हे ग्रहण आपल्यासाठी मध्यम फलदायी ठरणार आहे. ग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.
त्याबरोबर प्रेम जीवनासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. सुख सौभाग्य आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होईल. धनप्राप्तीचे योग जमून येणार आहेत. धनलाभाचे संकेत आहेत. हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे.
वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर सूर्यग्रहण आणि अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार असून इथून येणारा पुढचा काळ जीवनाला नवी दिशा देणार आहे. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास सुरू करणार आहात. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. उद्योग व्यापार कार्यक्षेत्रावर ग्रहणाचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार असून अमावस्येपासून पुढे जीवनामध्ये आनंदाच्या काळाची सुरुवात होणार आहे.
जीवनामध्ये चालू असणारी एखादी जुनी बिमारी आता पूर्णपणे भरू होऊ शकते. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार असून प्रेमाचे नाते अधिक मधुर बनणार आहे. कार्यक्षेत्र आणि करिअरच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे.
अनेक दिवसापासून आडलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. धनप्राप्तीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. धनप्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरू शकता. विदेशातही जोडलेला एखादा व्यवसाय आपल्याला करायचा असेल तरी हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.
मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट पहावयास मिळणार आहे. अमावस्या आणि सूर्यग्रहणापासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये सकारात्मक काळ ठरू शकतो. आता इथून पुढे का नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. मानसिक ताणतणापासून मुक्त होणारा आहात. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे.
नवीन कामाची केलेली सुरुवात लाभकारी ठरणार आहे. या काळात सुरू केलेला छोटासा व्यवसाय लवकरच भरभराटीस येऊ शकतो. मान सन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार असून सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपल्या कामाचे कौतुक होईल. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक राहणार आहे.
व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होईल. विदेशाची जोडलेला एखादा व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल तरी हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरू शकतो. नोकरीविषयक कामामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील. सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत.
सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. हा काळ आपल्या जीवनातील अनुकूल काळ ठरू शकतो. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी देखील काळ लकी ठरणार आहे. पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार असून जीवनामध्ये मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडवून येतील.उद्योग. अध्यात्मिक सुखाचे अनुभूती या काळामध्ये आपल्याला होणार आहे. नोकरी आणि उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.
व्यापारातून भरगोस नफा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. पद प्रतिष्ठेमध्ये देखील वाढ होणार आहे.तसेच कलेच्या माध्यमातून धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.ङ वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. यानंतर आहे कन्या राशि कन्या राशीच्या जीवनावर सूर्यग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे.
व्यापाराच्या दृष्टीने भरघोस यश आपल्याला प्राप्त होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्याची आपली स्वप्न साकार होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. धनप्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. अनेक मार्गाने धनप्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. उद्योग व्यापार कार्यक्षेत्रातून भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्राला प्रगतीची नवी चांगला प्राप्त होईल.
या काळामध्ये अनेक दिवसापासून अपूर्ण असलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. मानसिक सुख शांतीमध्ये वाढ होणार आहे. जीवनामध्ये अनेक दिवसापासून बनवत असलेल्या आपल्या योजना आता सफल ठरणार आहेत. आपल्या योजना सफल बनतील. आर्थिक क्षमता मजबूत राहणार आहे.
धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर सूर्यग्रहणाचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. आता इथून पुढे आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. सूर्य ग्रहण आणि अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. कार्तिक महिन्याची सुरुवात आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. धन लाभाचे योग बनत आहेत. मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होईल. मानसिक दृष्ट्या स्वतःला मजबूत बनवणार आहात. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. स्वतःमध्ये एका नवा आत्मविश्वास निर्माण होईल. नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात करणारा आहात. घर जमीन अथवा वाहन खरेदीची योग होऊ शकतात आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. प्रेमजीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता बदलणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे. सूर्यग्रहण आणि अश्विन अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. मानसन्मान पद प्रतिष्ठा यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापार आणि करिअरच्या दृष्टीने विशेष अनुकूल काळ ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
आपल्या जीवनातील जोडीदाराची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. जोडीदाराचे प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. या काळामध्ये सुरू केलेला व्यवसाय लवकरच भरभराटीस येणार आहे. आपला भाग्योदय घडून येणार आहे. नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. भाग्य साथ देणार असल्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होऊ शकते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.