नमस्कार मित्रांनो.
२६ ऑक्टोबर बुधवार रोजी भाऊबीज आहे, या दिवशी संध्याकाळी राम रक्षा बोलावी. राम रक्षा बोलल्याने परिवारावर कधीही कोणते संकट येणार नाही, कोणती अडचण, कोणत्या समस्या येणार नाही. घरातल्या कोणत्याही सदस्याने हे राम रक्षा बोलली तरी चालते. बहिणीने भावासाठी बोलले तरी चालते आणि भावाने बहिणीसाठी बोलले तरी चालते.
म्हणजे घरातल्या कोणत्याही सदस्याने संध्याकाळी रामरक्षा एक वेळेस वाचली तर याचा संपूर्ण लाभ त्या संपूर्ण परिवाराला, त्या संपूर्ण घराला होत असत. राम रक्षा म्हणजेच आपले रक्षण करण्यासाठी रामाला त्या परमेश्वराला त्या देवाला प्रार्थना करायची असते आणि राम रक्षा म्हणजेच आपले रक्षण होण्यासाठी आपण राम रक्षा वाचत असतो.
रक्षाबंधनच्या दिवशी, वाढदिवसाच्या दिवशी आणि भाऊबीजच्या दिवशी राम रक्षा वाचल्याने तिचे शंभर टक्के फळ आपल्याला आणि आपल्या परिवाराला होत असते.
आणि या दिवशी तुम्हीही संध्याकाळी एक वेळेस राम रक्षा नक्की बोला. हे राम रक्षा तुम्ही संध्याकाळी जेव्हा ही देवपूजा कराल बोलू शकता. रामरक्षा बोलताना सर्वात आधी देवासमोर एक दिवा लावावा, एक अगरबत्ती लावावी आपण आधी स्वच्छ होऊन हात पाय तोंड धुवूनच मगच देवांसमोर बसून ही रामरक्षा वाचायची आहे.
आता हे राम रक्षा कुठे मिळेल तर मित्रांनो हे राम रक्षा श्री स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथी मध्ये दिलेली आहे. तर तुम्ही तिथून ही रामरक्षा वाचू शकता. आठवणीने अवश्य हे राम रक्षा भाऊबीजच्या संध्याकाळी अवश्य वाचा तुम्हाला याचा फायदा होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.