नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो २४ सप्टेंबर पासून या काही खास राशींच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनावर माता लक्ष्मी विशेष प्रसन्न होणार आहे. मित्रांनो माता लक्ष्मी हे धनाची दैवता मानली जाते. जीवनात प्रगती होण्यासाठी उन्नती घडवून येण्यासाठी व्यक्तीच्या जीवनावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक असते.
या राशींवर आता माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून या राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. आता २४ ऑक्टोंबर पासून पुढे या राशींच्या जीवनामध्ये सुखद काळाची अनुभूती होणार आहे. आता या राशींच्या सर्व अडचणी दूर होणार असून यांच्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होणार आहेत. अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख आणि यातनांपासून आता मुक्ती मिळणार आहे.
आता यांच्या जीवनासाठी येणारा काळ अनुकूल ठरणार आहे. या राशींसाठी आता सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. मित्रांनो दिनांक २४ ऑक्टोंबर रोजी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन त्याबरोबरच कुबेर पूजन आहे. या दिवशी मृत्यूचे देवता यमाची पूजा केली जाते. यमराज यांची पूजा केली जाते. ज्योतिष शास्त्रामध्ये या दिवसाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी पूजा करून काही उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख समाप्त होतात.
सर्व पापे नष्ट होतात आणि सुख-समृद्धीची प्राप्ती होते. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर देवांची पूजा केली जाते. जेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर देवांची कृपा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील दारिद्र्याचा काळ समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही.
हा दिवस छोटी दिवाळी म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन एकाच दिवशी केले जाते. यावेळी महालक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त २४ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ५४ मिनिटापासून ते रात्री८ वाजून १७ मिनिटापर्यंत असणार आहे. मान्यता आहे की, या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुरा नावाच्या राक्षसाचा वध केला होता.
त्यामुळे या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा जीवनामध्ये सुख समृद्धीच्या प्राप्तीसाठी अनेक उपाय देखील केले जातात. नरक चतुर्दशी पासून पुढे येणारा काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनात सुख समृद्धीची बाहेर घेऊन येणार आहे. पंचांगानुसार या दिवशी सूर्य स्वाती नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहेत.
हा संयोग या राशींच्या जीवनामध्ये सुखद काळ घेऊन येणार आहे. मित्रांनो कालच शनि मार्गी झाले असून आता इथून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनातील सुखाचा काळ ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या सहा भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मिथुन राशि पासून.
मिथुन राशी- मिथुन राशीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. धागे या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश प्राप्त होणार आहे. या लोकांना व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे.
आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून नरक चतुर्दशी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. दीपावलीचा हा परवा आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी घेऊन येणार आहे.
आता इथून पुढे भाग्य मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला साथ देणार आहे. नशीबाची साथ मिळणार असल्यामुळे आपल्याला प्रत्येक प्रयत्नामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनामध्ये धनधान्य आणि सुख-समृद्धीचे भरभराट होणार आहे. जीवनातील आर्थिक समस्या आता पूर्णपणे समाप्त होणार आहेत.
सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. नरक चतुर्दशी पासून पुढे जीवनामध्ये सुखद काळाची अनुभूती येणार आहे. मागील अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःखयात्नांपासून आपली सुटका होणार आहे. आपल्या जीवनामध्ये व्यापार उद्योग व्यवसाय समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला भरगोस यश प्राप्त होणार आहे.
आपल्या स्वतःमध्ये असणाऱ्या कलागुणांच्या बळावर मोठे यश संपादन करण्यात सफल ठरणार आहात. उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडणार आहे. व्यापारातून आर्थिक व समाधानकारक असेल. या काळामध्ये धनप्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. नवा व्यवसाय उभारण्याची आपली स्वप्न साकार होणार आहे. मानसन्मानपत्र प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. नोकरीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते.
तूळ राशी- तुला राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. भाग्य या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे त्यामुळे जीवनामध्ये अतिशय शुभ फळांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. उद्योग व्यापार कार्यक्षेत्रातून यश आपल्या पदरी पडणार आहे. मानसिक ताण तणावापासून मुक्त होणारा आहात. मनाला आनंदाने प्रसन्नता प्रदान होणार आहे.
व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. वैवाहिक जीवन प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे. जीवनात चालू असणारा दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. सुख सौभाग्य मध्ये वाढ होणार आहे. ऐश्वर्या मध्ये देखील वाढ होऊ शकते. विदेशामध्ये जाऊन नोकरी अथवा करिअर घडवण्याचे आपले स्वप्न साकार होणार आहे. आपल्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. आपल्या कार्यक्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. मानसन्मान पद प्रतिष्ठेची प्राप्ती आपल्याला होणार आहे.
धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. नरक चतुर्दशी पासून पुढे जेवणामध्ये सुखद फलांची प्राप्ती होणार आहे. भाग्य सात आपल्याला देणार आहे. त्यामुळे भाग्याची साथ वाढणार असल्यामुळे आपल्या प्रत्येक कष्टाला यश प्राप्त होणार आहे. मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होईल. जीवनामध्ये यश प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात.
कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मानसिक ताणतणापासून आता मुक्त होणार आहात. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी घडवून येणार आहेत. उद्योग व्यापार भरभराटीस येणार आहे. घर परिवारामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता दूर होणार आहे. सुख समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवन आनंदाने फुलून येणार आहे.
मकर राशि- मकर राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. नशिबाची भरपूर प्रमाणामध्ये सात आपल्याला लाभणार आहे. नशीबाची साथ आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून संसारिक जीवनामध्ये सुख समृद्धीची बाहार येणार आहे. मित्र परिवार सहकारी आपली चांगली मदत करतील. इथून पुढे नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे प्रगतीचे शिखर सर करण्यामध्ये सफल ठरणार आहात.
कामामध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. इथून पुढे कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. ज्या क्षेत्रामध्ये भरपूर मेहनत कराल किंवा मन लावून काम करायला त्या क्षेत्रामध्ये मोठा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये व अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मोठे यश आपल्या पदरी पडू शकते.
मीन राशि- मीन राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. मीन राशि साठी आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नरक चतुर्दशी पासून पुढे जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. भाग्य या काळात मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ आपले प्रयत्न आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून जीवनामध्ये मोठे यश संपादन करणार आहात.
मोठे यश प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आता व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन उद्योग व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. अनेक दिवसापासून नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न आता पळाला येणार आहेत. नोकरीमध्ये भरगोस यश संपादन करणार आहात.
आता इथून पुढे उद्योग व्यापार करियर कार्यक्षेत्र समाजकारण राजकारण यांच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये मोठे यश या काळामध्ये प्राप्त होणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. अनेक दिवसापासून मनाला सुटणारी चिंता आता समाप्त होणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.