कन्या राशि १७ सप्टेंबर पासून स्वप्नांना फुटणार नवी पालवी सर्व मनोकामना होतील पूर्ण.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो १७ सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ कन्या राशीच्या जीवनामध्ये एखाद्या वरदाना समान ठरू शकतो. कन्या राशीच्या जीवनाला आता एक सकारात्मक दिशा एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कारण या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहे. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. हा काळ आपल्यासाठी एखाद्या वरदाना समान ठरू शकतो.

मित्रांनो या काळात ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत. कारण १७ सप्टेंबर रोजी ग्रहांचे राजा सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहेत. मित्रांनो सूर्य हे आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहेत. कारण सूर्याचे आपल्या राशीमध्ये आगमन होणार आहे. १७ सप्टेंबर २०२२ रोजी सूर्य आपल्या स्वतःच्या राशीतून निघून म्हणजे सिंह राशीतून निघून कन्या राशि मध्ये प्रवेश करणार आहेत.

आपल्या राशीमध्ये होणारे सूर्याचे आगमन आपला भाग्य घडवून आणू शकते. या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये अतिशय शुभ घडामोडी घडून येण्याची संकेत आहेत. कारण सूर्याला ज्योतिषामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. मित्रांनो सूर्याचा सकारात्मक प्रभाव मनुष्याचा भाग्योदय घडवून आणण्यासाठी पुरेसा असतो. मित्रांनो सूर्य हे ऊर्जेचे कार्यक्रम मानले जातात.

सूर्य हे मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेचे कारक देखील मानले जातात. त्यामुळे या काळामध्ये कन्या राशीच्या जीवनामध्ये अतिशय शुभ घटना घडून येणार आहेत. उद्योग व्यापारामध्ये आपण राबविलेल्या योजना यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून आणण्यासाठी करत असलेले प्रयत्न देखील साकार बनतील. या काळामध्ये करिअरच्या दृष्टीने आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मागील अनेक दिवसापासून ज्या कामासाठी आपण सतत प्रयत्नशील आहात ही कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील. सरकार दरबारी अनेक दिवसापासून आडलेली कामे देखील पूर्ण होणार आहेत. कोर्ट कचऱ्याच्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. मानसिक सुख शांतीमध्ये देखील वाढ होणार आहे.

या काळामध्ये शत्रू वर विजय प्राप्त करण्यामध्ये सफर करणारा आहात. शत्रू स्वतः आपल्याकडे येऊन क्षमा याचना मागणार आहे. या काळामध्ये आपल्याला त्रास देणारे आपलाच करणारे लोक त्यांच्या कर्माचे फळ भोगतील. आता इथून पुढे आपले नशीब अनेक पटीने चमकणार आहे. त्यामुळे कामे सोपी बनू लागतील. आर्थिक व समाधानकारक असेल. धनलाभाचे योग सुद्धा जमून येण्याचे संकेत बनत आहेत.

आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार असल्यामुळे या काळामध्ये आपल्याला अतिशय सुखद फळांची प्राप्ती होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न राहील. उद्योग व्यापारातून आपल्या नफ्यामध्ये वाढ होणार आहे. विदेशामध्ये जाऊन नोकरी करण्याची ज्यांची इच्छा असेल अशा लोकांसाठी सुद्धा हा काळ अनुकूल ठरणार आहे. विदेश यात्रा घडण्याची योग्य आहेत. या काळामध्ये एखाद्या धार्मिक कार्यासाठी आपल्याला यात्रा करावी लागू शकते. घरामध्ये मांगलीक कार्य घडून येऊ शकते.

आता आकस्मात धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. पैशांची आवक जरी वाढणार असली तरी या काळामध्ये खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण या काळामध्ये आपण बचत केलेला पैसा पुढे चालून आपल्या उपयोगी पडू शकतो. त्याबरोबरच आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

प्रेम जीवनाविषयी काळ अनुकूल ठरेल. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. आता आपला भाग्योदय घडून येणार आहे. आता काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. त्यामुळे प्रयत्नांची गती वाढवण्याची अत्यंत आवश्यकता असून या काळामध्ये आपली कर्म चांगली ठेवणे आपल्यासाठी शुभदायी ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *