नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच शनीचारी पौर्णिमा ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. शनिवारी येणाऱ्या पौर्णिमा तिथीला शनिश्र्चरी पौर्णिमा असे म्हटले जाते. यावेळी भाद्रपद पौर्णिमा शनिवारी येत असल्याने या पौर्णिमेला भाद्रपद पौर्णिमा असे देखील म्हणतात.
भाद्रपद महिना हा विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. त्यामुळे भाद्रपद पौर्णिमा ही देखील विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षात येणाऱ्या या पौर्णिमा तिथिला भाद्रपद पौर्णिमा किंवा पृष्ठपदी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. पौर्णिमेच्या दिवशी शनिवार असल्याने या पौर्णिमेला शनिश्र्चरी पौर्णिमा असे म्हणतात. स्नान आणि दानधर्म करण्याच्या दृष्टीने ही पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते.
पौर्णिमेच्या दिवशी पितरांच्या आठवणींमध्ये श्राद्ध कर्म केले जातात. या पौर्णिमेपासून श्राद्ध कर्माला सुरुवात होत असते. भाद्रपद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्षाचा आरंभ होत असतो. पौर्णिमेच्या दिवशी पूजा पाठ करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी पूजा केल्याने विशेष फळांची प्राप्ती होते. जीवनामध्ये येणारी परेशानी दूर होते.
असे म्हणतात की या पौर्णिमेला भगवान शनि देवाची उपासना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटे बाधा दूर होतात. मान्यता आहे की या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून किंवा गरजू व्यक्तीला दाराधर्म केल्याने व्यक्तीचे आडलेली सर्व कामे पूर्ण होतात. भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाच्या पूजेला विशेष महत्त्व प्राप्त आहे.
मान्यता आहे की, सत्यनारायणाची पूजा उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दारिद्र्य दूर होते. धनप्राप्तीला सुरुवात होते. पौर्णिमेच्या दिवशी व्रत उपास करून भगवान सत्यनारायणाची कथा ऐकल्याने मोक्षाची प्राप्ती होते. घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होते. व्यक्तीच्या जीवनातील सर्व कष्ट दूर होतात.
मान्यता आहे की, या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी श्राद्ध आणि तर्पण केले जाते. पिंडदान केले जाते. असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. पितरांच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख समृद्धी नांदते.
यावेळी भाद्रपद पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव या ५ राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी ग्रहनक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या पाच राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. त्यांच्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे.
मित्रांनो भाद्रपद शुक्लपक्ष घनिष्ठा नक्षत्र दिनांक ९ सप्टेंबर रोज शुक्रवार सायंकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार असून दिनांक १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी पौर्णिमा तिथे समाप्त होणार आहे. त्यामुळे भाद्रपद पौर्णिमा ही दिनांक १० सप्टेंबर रोजी म्हणजे आज साजरी होणार आहे. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने या पाच राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.
आता यांच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार यायला वेळ लागणार नाही. जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येण्याची संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशीवर शनि श्र्चरी भाद्रपद पौर्णिमेचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने संपूर्ण जीवनाला सुखाची प्राप्ती होणार आहे. मेष राशीचे भाग्य आता आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या मनात अपूर्ण राहिलेल्या मनोकामना आता पूर्ण होऊ शकतात. उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.
या काळामध्ये आपले आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. पैशांची आवक वाढणार आहे. धनप्राप्तीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. करिअरच्या दृष्टीने आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. पारिवारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मागील अनेक दिवसापासून पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता समाप्त होतील.
नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या लोकांसाठी चांगले नोकरी मिळण्याचे योग आहेत. जर आपल्याला विदेशामध्ये जाऊन उद्योग व्यापार करायचा असेल तर हा काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. या काळात आपण केलेले सर्वच प्रयत्न फळाला येणार आहेत. त्यामुळे या काळामध्ये चांगली मेहनत करणे अत्यंत आवश्यक आहे.
भगवान शनि देवाची विशेष कृपा आपल्यावर बरसणार आहे. त्यामुळे जीवनात येणारी सर्व संकटे बाधा आता दूर होणार आहेत. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. प्रत्येक शनिवारी शनि देवाला काळे तीळ अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.
वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर शनीश्र्चरी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात. घर जमीन अथवा वाहन खरेदीचे आपले स्वप्न पूर्ण होउ शकते. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे.
उद्योग वापराच्या दृष्टीने अनेक लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतील. त्यामुळे आपल्या व्यवसायाचा विस्तार घडण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये मित्र आणि परिवाराची चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल. आई-वडिलाकडून आर्थिक सहाय्य देखील प्राप्त होऊ शकते. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील.
शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येणार आहे. नोकरीमध्ये येणाऱ्या अडथळे येणाऱ्या अडचणी याचा दूर होतील. आपले आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. धनलाभाचे योग जमन होऊ शकतात. पारिवारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. माता लक्ष्मीचा आणि भगवान शनि देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.
करिअरमध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यापारामध्ये आपल्या हाती मोठे यश लागू शकते. आपल्या जीवनातील आर्थिक परेशानी दूर होणार आहे. पण पैशांची देवाणघेवाण करताना सावध राहणे आवश्यक आहे. त्याबरोबरच प्रवास करताना देखील आपल्याला सावध राहावे लागेल. प्रत्येक शनिवारी शनि चालीसेचा पाठ करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.
कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये सुखाचा ठरणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. पारिवारिक जीवनासाठी देखील काळ शुभ ठरणार आहे. आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये कमालीची वाट दिसून येईल. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासामध्ये देखील मोठी वाढ होणार आहे.
नव्या उत्साहाने नव्या कामाची सुरुवात करणारा आहात. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. पारिवारिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. मनाला एक सकारात्मक प्रेरणा प्राप्त होणार आहे.
संततीकडून एखादी आनंदाची बातमी खराब होऊ शकते. मार्गात येणारे अडथळे याचा दूर होतील. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा संदर्भ प्रवास सुरू होणार आहे. प्रत्येक अडचणीतून मार्ग देखील निघणार आहे. प्रत्येक समस्येतून मार्ग निघणार आहे. जीवनातील प्रगतीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. जीवनामध्ये सुख-समृद्धी प्राप्त करण्यासाठी हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल.
तुळ राशी- तूळ राशी वर शनिश्र्चरी भाद्रपद पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. पौर्णिमेपासून पुढे येणाऱ्या काळामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आपल्या जीवनातील अनेक अपेक्षा आता पूर्ण होणार असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. मार्गात येणारे सर्वात दूर होतील. तुळ राशीसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.
या काळामध्ये आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे. आपले आरोग्य चांगले राहू शकते. तरी पण खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक आवक समाधानकारक होणार असली तरी पैशांची बचत करणे आवश्यक आहे. या काळात बचत केलेला पैसा कठीण काळामध्ये आपल्या उपयोगी पडू शकतो.
नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना मनासारखी नोकरी मिळण्याचे योग आहेत. मानसिक ताणतणापासून मुक्त होणारा आहात. मित्रांनो या काळामध्ये आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कुणाचे मन अथवा भावना दुखावणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर शनिश्र्चरी भाद्रपद पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. या काळामध्ये अनेक अनुकूल घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. उद्योग व्यापारातून आपल्या नफ्यांमध्ये वाढ होईल. ज्या लोकांना विदेशामध्ये जाऊन नोकरी करायची आहे अशा लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो.
विदेश यात्रा करण्यासाठी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये जीवनाला एक सकारात्मक प्रेरणा प्राप्त होईल. आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे. उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. मोठ्या व्यक्तीची मदत या काळामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकते. प्रत्येक शनिवारी हनुमानजींना रुईची फुले वाहने आपल्यासाठी शुभ ठरू शकते.
कुंभ राशी- कुंभ राशीवर पौर्णिमेचा शुभ प्रभाव दिसून येईल. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेली आपली मनोकामना आपली इच्छा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. भगवान शनि देवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून सतत चालू असलेले प्रयत्न आता फळाला येतील.
त्यामुळे मन आनंदाने फुलून येणार आहे. मानसिक सुखामध्ये सुद्धा वाढ होईल. मित्रांनो या काळामध्ये भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या कष्टाला भरपूर प्रमाणामध्ये यश प्राप्त होणार आहे. त्यामुळे या काळामध्ये प्रयत्नांची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या दिशेने मार्गक्रमण कराल त्या दिशेने मोठी यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.