२६-२७ ऑगस्ट कुंभ राशी अचानक मिळेल नशीबाला नवी कलाटणी पुढील ३ वर्ष सुखाचे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो दिनांक २६-२७ ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्या आहे आणि हा काळ कुंभ राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. अमावस्येला बनत असलेल्या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव कुंभ राशीच्या जीवनावर दिसून येण्याचे संकेत आहेत. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले आहे. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी दानधर्म किंवा एखाद्या पवित्र नदी अथवा जलाशयामध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्या ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या मावशीला श्रावण अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या असे म्हटले जाते.

महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये या अमावस्येला विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. महाराष्ट्रामध्ये या अमावस्येला पोळा नामक सन हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी नंदी महाराजांची पूजा केली जाते. म्हणजे बैलांची पूजा केली जाते. काही भागांमध्ये बैलांचे लग्न देखील लावले जाते. शेतकरी बांधव मोठ्या उत्साहाने या दिवसाचीची वाट पाहत असतात.

सोबतच श्रावण महिना हा विशेष महत्त्वपूर्ण मला जातो त्यामुळे या अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे. शास्त्रानुसार श्रावण अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी गंगा स्नान आणि दानपुण्यतर्फन आणि पिंडदान करणे शुभ मानण्यात आले आहे. यावेळी अमावस्येला अतिशय शुभ योग बनत आहे.

यावेळी अमावस्येच्या दिवशी शिवयोग बनत असून या संयोगाचा सकारात्मक प्रभाव कुंभ राशीच्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहे. आता इथून पुढे नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. या संयोगामुळे आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. येणारा काळ जीवनामध्ये अतिशय सकारात्मक बदल घडवून आणणार आहे.

हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभदायी ठरू शकतो. उद्योग व्यापारामध्ये नवे कीर्तिमान स्थापित करणार आहात. आपल्याला मोठे यश लाभणार आहे. विदेश यात्रा घडण्याचे योग बनत आहेत. हा काळ आपल्यासाठी शानदार ठरू शकतो‌. नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

भाऊ बहिणीचे प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. श्रावण अमावस्येच्या अतिशय सकारात्मक प्रभावाने आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची विशेष कृपा आपल्यावर बरसणार आहे. येणारा काळ जीवनातील अतिशय उत्तम काट होऊ शकतो.

सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. धनप्राप्तीमध्ये सुद्धा वाढ दिसून येईल. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी दूर होण्याचे संकेत आहेत. आर्थिक तंगी पासून आपली सुटका होऊ शकते. एखाद्या जुन्या कर्जातून देखील मुक्त होऊ शकता.

आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ आपल्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. पण त्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे देखील आवश्यक आहे. एखादे मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. मित्र अथवा नातेवाईकाकडून एखादे गिफ्ट आपल्याला मिळू शकते.

व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. येणारे पुढचे तीन वर्षे करिअरच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहेत. करिअरमध्ये प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होतील. हा काळ सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *