२६/२७ ऑगस्ट पिठोरी अमावस्या या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षं राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले आहे. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी दानधर्म किंवा एखाद्या पवित्र नदी अथवा जलाशयामध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. श्रावण महिन्यामध्ये येणारी अमावस्या ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते.

श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला श्रावण अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या असे म्हटले जाते. महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये या अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या अमावस्येला विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. महाराष्ट्रामध्ये या अमावस्येला पोळा नामकरण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी नंदी महाराजाची पूजा केली जाते म्हणजे बैलांची पूजा केली जाते.

काही भागांमध्ये बैलांचे लग्न देखील लावले जाते. शेतकरी बांधव मोठ्या उत्साहाने या दिवसाची वाट पाहत असतात. सोबतच श्रावण महिना हा विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. त्यामुळे या अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे. शास्त्रानुसार श्रावण अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी गंगा स्नान दान पुण्यात अर्पण आणि पिंडदान करणे शुभ मानण्यात आले आहे.

या अमावस्येला पवित्र नदीमध्ये स्नान करून पितरांचे तर्पण केल्याने पीतर आपल्यावर अतिशय प्रसन्न होतात. आणि आशीर्वाद देतात. पितरांच्या आशीर्वादाने बहुतेक सुख समृद्धीची प्राप्ती होते. यावेळी येणारी श्रावण अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या ही दोन दिवसांची येत आहे. शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी येत असल्यामुळे ही अमावस्या अतिशय लाभकारी मानली जात आहे.

अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने या काही खास राशींच्या जीवनात आनंदाची बाहार येण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होईल. आता जीवनामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता आपल्याला भासणार नाही. या राशींच्या जीवनामध्ये अमावस्येला बनत असलेल्या संयोगाचा सकारात्मक प्रभाव यांच्या जीवनात अतिशय सुखद आणि सुंदर दिवस घेऊन येणार आहे.

त्यांच्या जीवनामध्ये आता सर्व सुखाची प्राप्ती होण्याची संकेत आहेत. शिवयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या राशींच्या जीवनात आता सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत. मित्रांनो श्रावण कृष्ण पक्ष आश्लेषा नक्षत्र दिनांक २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक २७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून ४७ मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे.

अमावस्येपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये सुखाचे नवरंग भरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीवर पिठोरी अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. अमावस्येच्या दिवशी बनत असलेल्या शुभ संयुगामुळे आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. येणारा काळ जीवनामध्ये अतिशय सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरू शकतो.

उद्योग व्यापारामध्ये नवे कीर्तीमान स्थापन करणार आहात. आपल्याला मोठे लाभ प्राप्त होणार आहेत. विदेश यात्रा घडण्याची योग्य बनत आहेत. हा काळ शानदार ठरणार आहे. नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. भाऊ बहिणीचे प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे.

मिथुन राशि- मिथुन राशीसाठी श्रावण नामावस्येचा किंवा पिठोरी अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव मिथुन राशीवर दिसून येईल. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. येणारा काळ जीवनातील अतिशय उत्तम काळ ठरू शकतो. सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. धनप्राप्तीमध्ये सुद्धा वाढ दिसून येईल. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे.

जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होण्याचे संकेत आहेत. आर्थिक धंदे पासून आपली सुटका होऊ शकते एखाद्या जुन्या कर्जातून देखील मुक्त होऊ शकता. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ आपल्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. पण त्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणेदेखील आवश्यक आहे. एखादे मोठी यश आपल्या पदरी पडू शकते.

मित्र, नातेवाईकाकडून एखादे गिफ्ट आपल्याला आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. करिअरच्या दृष्टीने येणारा काळा अतिशय सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत. प्रगतीचे योग बनत आहेत. हा काळ आपल्या जीवनातील अतिशय शुभदाई ठरू शकतो.

सिंह राशि- सिंह राशि साठी आनंदाचे दिवस आता आपल्या जीवनात येणार आहेत. अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. माता लक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. प्राप्ती आपल्याला होणार आहे. प्रेम जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या समाप्त होणार आहेत. आपल्या प्रियकराची साथ आपल्याला मिळणार आहे.

वैवाहिक जीवनामध्ये चालू असलेला वाद आता मिटणार आहेत. संसारिक जीवनामध्ये सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. विदेश यात्रेचे योग सुद्धा बनत आहेत. नोकरीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात‌ आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर शुभ आणि सकारात्मक प्रभाव होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील अतिउत्तम काळ ठरू शकतो. अमावस्येपासून पुढे येणारा काळ अतिशय सकारात्मक ठरणार आहे. जे काम आपण कराल त्यामध्ये आपल्याला शनि देवाचा आशीर्वाद आपल्या बरोबर असणार आहे. यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सकारात्मक प्रभाव दिसून येईल हा काळ आपल्या जीवनातील उमाता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे.

आपल्या जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक समस्या समाप्त होईल. एखाद्या जुन्या कर्जातून मुक्त होऊ शकतो. करिअरच्या दृष्टीने देखील हा काळ लाभकारी ठरणार आहे. करिअरमध्ये मोठी प्रगती आपल्या हाती लागू शकते. जर आपण विद्यार्थी असाल तर स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. व्यापारामध्ये मोठा लाभ आपल्याला प्राप्त होईल.

जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक परेशानी दूर होणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये आई-वडिलांची सेवा करणे आपल्यासाठी लाभदायक ठरू शकते. प्रेम जीवनामध्ये चालू असणारा वाईट काळ आता समाप्त होणार आहे. प्रेम जीवनामध्ये आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. सोबतच वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा पती-पत्नीच्या प्रेमामध्ये वाढ होणार आहे.

तुळ राशी- तुळ राशीसाठी अमावस्येपासून पुढे येणारा काळा अतिशय सकारात्मक ठरणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनातील शानदार काढू शकतो. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. कोर्ट कचऱ्यामध्ये अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या हाती येऊ शकतो किंवा आपल्या बाजूने लागू शकतो. भगवान शनि देवाची उपासना करणे आपल्यासाठी आवश्यक आहे.

प्रत्येक शनिवारी शनि देवाला तेल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. मित्रपरिवार आपली चांगली मदत करणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने देखील हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. मोठे आर्थिक व्यवहार जमूऊ येतील. उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. करिअरच्या दृष्टीने प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी अमावस्येपासून पुढे येणारा काळ जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण पत्रकारिता आणि बँकिंग या व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी शुभ ठरू शकतो. उद्योग व्यापारात भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आपल्या अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या महत्त्वकांक्षा येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत. व्यापाराच्या दृष्टीने विशेष अनुकूल परिणाम आपल्याला दिसून येणार आहेत.

मीन राशी- मीन राशीच्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. नोकरीच्या क्षेत्रामध्ये अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. आता इथून पुढे प्रगतीची योग बनत आहेत. कमाई मध्ये वाढ होणार आहे. कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील.

तर आपण बेरोजगार असेल तर रोजगाराची प्राप्ती आपल्याला होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत. पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता समाप्त होतील. सासरच्या मंडळीकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *