आज शिवरात्र गुरुपुष्य अमृत योग १०० वर्षात पहिल्यांदा कोरडोमध्ये खेळतील या ५ राशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पुष्य अमृत योगाला अतिशय शुभ मानले जाते. आणि त्यातही दुधात साखर म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण आणि विशेष आहे की या दिवशी शिवरात्री आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहनक्षत्रांचा जातकांच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. संपूर्ण नक्षत्रांमध्ये २७ नक्षत्र असतात. नक्षत्राच्या चक्रामध्ये आठव नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र.

जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारच्या दिवशी येत असते. म्हणजे पुष्य नक्षत्र हे गुरुवारच्या दिवशी पडत असते त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हटले जाते. पुष्य नक्षत्र योग हे सर्व योगांमध्ये सर्वप्रथम मानला जातो. त्यामुळे लोक पुष्य योगावर आपल्या नवीन कामाची सुरुवात करत असतात. नवीन कामाचा श्रीगणेशा करत असतात.

या योगावर नवीन उद्योग व्यवसायाचा आरंभ करणे किंवा व्यवसायाची सुरुवात करणे किंवा मूल्यवान वस्तूंची खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. मान्यता आहे की या दिवशी धन धान्याची देवता माता लक्ष्मीचा जन्म झाला होता. पुष्य नक्षत्रावर गुरुवार किंवा रविवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आल्यावर गुरुपुष्यामृत योग किंवा रवीपुष्य अमृत योग असे म्हटले जाते.

प्रतिपदा तिथी समान या नक्षत्राला शुभ मानले जाते. ग्रहांची कितीही विपरीत परिस्थिती असली तरी नकारात्मक स्थिती असली तरी या संयोगाच्या प्रभावाने सर्व अशुभ प्रभाव दूर होतात. पण या योगावर विवाह करणे मात्र टाळले जाते. विवाह करण्यास मनाई आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये पुष्य नक्षत्राला सर्वश्रेष्ठ मानन्यात आले आहे.

या नक्षत्राचे अधिष्ठाता गुरु आणि शनी आहेत त्यामुळे गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आल्यामुळे गुरुपुष्ययोग असे म्हटले जाते. मान्यता आहे की या योगावर सर्व मंगल कार्य किंवा खरेदी करणे उत्तम मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक नक्षत्राचा मनुष्याच्या जीवनावर वेगवेगळ्या परिणाम पडत असतो. २७ नक्षत्रांपैकी एक पुष्य नक्षत्र या नक्षत्रावर गुरु आणि शनिचा प्रभाव असतो.

ज्योतिष शास्त्रामध्ये या नक्षत्राला अतिशय शुभ मानले जाते. २५ ऑगस्ट म्हणजे उद्या बनत असलेल्या या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या पाच राशींच्या जीवनावर दिसून येण्याची शक्यता आहे. आणि याच दिवशी शिवरात्र असल्याने या दिवसाला आणखीनच महत्त्व प्राप्त होत आहे. भगवान भोलेनाथ आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद या पाच वर्षांच्या जीवनावर पडण्याचे संकेत असून यांच्या जीवनातील गरिबीचे दिवस आता समाप्त होणार आहेत.

धनप्राप्तीच्या दृष्टीने येणारा काळ यांच्या जीवनामध्ये अतिशय महत्वपूर्ण आणि मूल्यवान ठरणार आहे‌. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहेत. धनलाभाचे योग सुद्धा जमून येऊ शकतात.तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर गुरुपुष्यामृत योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. आपले भाग्य आता भरपूर प्रमाणात लाभ देणार आहे. जीवनामध्ये कितीही कोणत्याही गोष्टीची आपल्याला कमतरता भासणार नाही. अतिशय शुभ आणि सुंदर फुलांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. जीवनातील हिरवळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. जीवनातील हा अवधी अतिशय सकारात्मक करणार आहे.

आपल्या जीवनामध्ये चालू असलेला दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने देखील काळ लाभकारी ठरणार आहे. ग्रुप विषयी युगाच्या प्रभावाने मेष राशीच्या जीवनामध्ये चालू असलेली नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक स्थिती आपल्या जीवनात पुन्हा निर्माण होणार आहे.

उद्योग व्यापारामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात लाभ प्राप्त होणार आहेत. करिअरच्या दृष्टीने आपण भरपूर प्रगती करणार आहात. धनप्राप्तीचे योग देखील बनत आहेत. अनेक मार्गाने धन प्राप्ती आपल्याला होऊ शकते. किंवा अनेक मार्गाने आर्थिक प्राप्ती करू शकता. आपल्या जीवनातील सुख समृद्धीचा काळ आता इथून पुढे कायम राहणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत. गुरुपुष्य योगाचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. आणि सोबतच भगवान भोलेनाथांची विशेष कृपा देखील आपल्या राशीवर बरसणार आहे. धनलाभाचे योग बनत आहेत. प्रगतीच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी उत्तम आणि शानदार ठरणार आहे.

अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर पडणार आहे. विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले मार्क मिळण्याचे संकेत आहेत. विदेशी यात्रेचे योग देखील बनत आहेत. आपल्या कार्यक्षेत्राच्यादृष्टीने हा काळ अतिशय लाभिकारी ठरणार आहे. पारिवारिक सुखा मध्ये वाढ होणार आहे. वृषभ राशीच्या जीवनामध्ये धनप्राप्ती आपल्याला चांगली होणार आहे. धनप्रांतीच्या अनेक मार्ग देखील आपल्यासाठी उपलब्ध होतील.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर गुरुपुष्य अमृत योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. या काळात सुरू असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती देखील आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. भगवान गुरु बरोबरच शनी आणि भगवान भोलेनाथांची विशेष कृपा आपल्याला लाभणार आहे. सुख समृद्धी मध्ये भरभराट होणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होईल.

आपल्या मनाला अनेक दिवसांपासून सतवणारी चिंता आता मिटणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये सुख समृद्धीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. पती-पत्नी मधील चालू असणारे वाद आता मिटणार असून प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. सासरच्या मंडळी कडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

जर आपण विद्यार्थी असाल तर स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे. विदेशी जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. नोकरीचा शोध घेत असलेल्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. मनासारखी नोकरी मिळण्याचे योग आहेत. आणि चालू नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. मागील अनेक दिवसापासून सतत करत असलेले आपले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.जीवनामध्ये काहीतरी मोठे करून दाखवण्याची आपली इच्छा आता पूर्ण होणार आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या सकारात्मक प्रभावामुळे वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण कायम राहणार आहेत.

आपल्या कामांमध्ये देखील वाढ होईल. कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. पारिवारिक जीवनामध्ये चालू असणारी उदासी दूर होणार आहे. करिअरच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. परिवारातील लोक सुद्धा आपली चांगली मदत करतील. पारिवारिक सुखाची अनुभूती आपल्याला होईल.

पती-पत्नीमध्ये असणारे मतभेद आता दूर होणार असून प्रेम आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. एखाद्या नव्या कामाची सुरुवात जर आपल्याला करायची असेल तर हा कालावधी आपल्यासाठी शुभ ठरू शकतो. करिअरमध्ये यशाचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. सुखाचे मधुर क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरु शकतो. या काळात केलेले आपले सर्व प्रयत्न पुढे चालून फळाला येणार आहेत. अनेक दिवसापासून आडलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो.

पारिवारिक जीवनामध्ये सुख शांतीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. परिवारातील लोकांची चांगली मदत देखील आपल्याला प्राप्त होईल. करिअरच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. भगवान भोलेनाथ आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्या जीवनामध्ये बरसणार आहे. आपल्या जीवनात आनंदाचे दिवस पुन्हा एकदा परत येणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *