या आहेत सर्वात भाग्यवान राशी श्रीकृष्ण जन्माष्टमी पासून पुढील १० वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मनुष्य जीवन हे क्षणभंगुर असून जीवनाचा कठीण प्रवास करताना मनुष्याला अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. मानवी जीवन हे सुखदुःखाच्या अनेक रंगाने नटलेले आहे. ऊन सावलीच्या खेळाप्रमाणे मनुष्याच्या जीवनात कधी सुख तर कधी दुःख असा नित्यक्रम चालू असतो. सुखदुःखांची सांगड घालत यश प्राप्तीच्या शोधात आपण सर्व जगत असतो.

ज्योतिषानुसार बदलती ग्रहदशाह मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते. बदलत्याग्रह नक्षत्राच्या स्थितीचा कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनावर पडत असतो. ग्रहणक्षत्रांची स्थिती नकारात्मक असताना जरी व्यक्तीला अनेक अडचणीचा सामना करावा लागत असला तरी ग्रह नक्षत्रांची ही स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते.

तेव्हा आपोआप व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होते. श्रीकृष्ण जन्माष्टमी पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. जन्माष्टमीपासून पुढे येणारा काळ यांच्या जीवनाला नवा आकार देणारा काल ठरणार आहे. आता जीवनात चालू असणारी उदासी नकारात्मक स्थिती पूर्णपणे बदलणार आहे.

सुखाचे सुंदर दिवस या काही खास राशींच्या वाट्याला येणार आहेत. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. संपूर्ण देशभर हसन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बालगोपालांसाठी तर हा सन आनंद आणि उत्साह घेऊन येत असतो. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी हसन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

मान्यता आहे की या दिवशी मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता. त्यामुळे या दिवशी श्रीकृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते. या दिवशी व्रत आणि उपवास करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. पंचागानुसार यावेळी श्रावण कृष्ण पक्ष भरणी नक्षत्र दिनांक १८ ऑगस्ट रोजी गुरुवार श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे.

मित्रांनो पूजेचा मुहूर्त १८ ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून दोन मिनिटांपासून ते १२ वाजून ४६ मिनिटापर्यंत राहणार आहे. या दिवशी श्रीकृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते.

श्रीकृष्णासाठी पाळणा बांधला जातो. पूजा आणि आरती केल्यानंतर प्रसादाचे वाटप केले जाते. मित्रांनो हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. आणि कालच म्हणजे दिनांक १७ ऑगस्ट रोजी सूर्याचे राशी परिवर्तन झाले असून उद्या जन्माष्टमी आणि पंचांगानुसार याच दिवशी चंद्र आणि हर्षल अशी युती होत आहे.

हा संयोग या काही भाग्यवान राशींच्या जीवनात आनंदाची बाहार घेऊन येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया वृषभ राशि पासून.

वृषभ राशी- वृषभ राशि वर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. या काळात आपल्या जीवनात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. ग्रह नक्षत्राचा अनुकूल प्रभाव आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे.

सूर्याचे राशी परिवर्तन आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक कामांना आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. पारिवारिक सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. परिवारातील लोक आपली चांगली मदत करतील.

व्यापाराच्या दृष्टीने प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येणार आहे. मित्रांनो हा काळ आपल्यासाठी अतिशय उत्तम फलदायी ठरणार आहे. भगवान विष्णूची विशेष कृपा आपल्यावर बरसणार आहे. त्यामुळे या काळात चुकीच्या कामांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक असून वाईट लोकांची संगत सोडणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

मिथुन राशि- मिथुन राशि वर ग्रह नक्षत्रांचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येणार आहे. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील. सूर्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बाहार घेऊन येणार आहे.

या काळात आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होऊ शकते. कोर्टकचेऱ्यांच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारात देखील भरभराट पाहावयास मिळेल. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत. या काळात धनप्राप्ती जरी चांगली होणार असली तरी पैशांची गुंतवणूक पुढे चालून उपयोगी पडू शकते.

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. भगवान विष्णूची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठेरणार आहे. मागील अनेक दिवसात डोक्यात असणाऱ्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत.

आतापर्यंत अवघड वाटणारी कामे आता सोपी बनवू लागतील. प्रत्येक कामामध्ये आपल्याला भरगोस यश प्राप्त होणार आहे. कालच सूर्याचे आपल्या राशीत झालेले आगमन आपल्यासाठी सकारात्मक ठरणार असून आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

तुळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर ग्रह नक्षत्राचा अनुकूल प्रभाव दिसून येणार असून जन्माष्टमीपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने व्यापाराच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. मित्रांनो या काळात विदेश यात्रा घडण्याचे योग आहेत. विदेशातून एखादी आनंदाची बातमी देखील कानावर येऊ शकते.

संततीकडून सुद्धा आनंदाची बातमी खानावर येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून मनाला सतवणारी चिंता आता दूर होईल. आपल्या मनात असणारी काळजी आता दूर होणार आहे. कोटक चेहऱ्याच्या कामात सुद्धा आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकतात. करिअरच्या दृष्टीने प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील. या काळात जे काम हातामध्ये घ्याल त्या कामात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. पण इमानदारीने आणि भरपूर प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी येणारा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. उद्योग व्यापार कलाक्षेत्र साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश प्राप्त होईल. या काळात आपल्या महत्त्वकांक्षा पूर्ण होण्याचे योग बनत आहेत. आपल्या ध्येयाप्रती आपल्याला सज्ज राहणे आवश्यक आहे. मित्रांनो आपले ध्येय या काळात पूर्ण होऊ शकते.

येणारा काळ आपल्या जीवनाला नवा आकार नवी दिशा देणारा काल ठरणार आहे. काही नव्या कल्पना आपल्याला सुचतील आणि त्या प्रत्यक्षात उतरणार आहेत. आपल्या प्रत्येक प्रयत्नात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपल्या योजना यशस्वीरित्या साकार बनण्याचे संकेत आहेत. हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे.

आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ उत्तम ठरणार आहे. या काळात केलेली गुंतवणूक पुढे चालून खूप मोठा लाभ प्राप्त करून देऊ शकते. आर्थिक आवक चांगली असली तरी पैशांची बचत करणे आवश्यक आहे. अनावश्य खर्च करणे आपल्याला सोडावे लागेल. आणि त्यासोबतच व्यसनापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.

मकर राशि- मकर राशीच्या जीवनावर ग्रह नक्षत्राचा अनुकूल प्रभाव दिसून येईल. जन्माष्टमी पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी प्रगतीचा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे प्रगतीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होतील. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. या काळात केलेली आर्थिक गुंतवणूक पुढे चालून मोठा लाभ प्राप्त करून देऊ शकते. करिअरच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडण्याची संकेत आहेत.

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सकारात्मक प्रभावाने आपला भाग्योदय घडून येण्याची संकेत आहेत. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने कौटुंबिक जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत. पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होतील. प्रेम जीवनात देखील सकारात्मक वातावरण निर्माण होणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने येणारा काळ लाभकारी ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *