नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि त्यातच नारळी पौर्णिमा ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. श्रावण महिन्यातील शुक्लपक्षात येणाऱ्या या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हटले जाते. महाराष्ट्राबरोबरच दक्षिण भारतामध्ये सुद्धा ही पौर्णिमा विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रदेवता आणि वरून देवाची पूजा केली जाते.
या दिवशी या दिवशी समुद्र देवाला नारळ अर्पण केले जाते. मान्यता आहे की या दिवशी समुद्र देवाची विधी विधानपरिवार पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील प्रत्येक दुःख दूर होते. समुद्रकिनारी राहणारे लोक किंवा कोळी बांधव मोठ्या प्रमाणात या दिवशी समुद्रदेवतेची पूजा करतात. या दिवशी रक्षाबंधन हा सन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बहिण भावाच्या प्रेमाचे बंधन म्हणजे रक्षाबंधन.
या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधतात. आणि भावाला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करतात. आणि भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतात. शास्त्रानुसार ही पौर्णिमा अतिशय पवित्र आणि पावन मानली जाते. या दिवशी चंद्राची पूजा करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मान्यता आहे की पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेऊन चंद्रदेवाची भक्ती आराधना पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक परेशानी दूर होते.
या दिवशी श्रद्धायुक्त अंतकरणाने भगवान विष्णूची पूजा आराधना करणे देखील शुभ फलदायी मानले जाते. या दिवशी श्राद्ध केल्याने पीतर आपल्यावर प्रसन्न होतात. या दिवशी व्रत उपास केल्याने बहुतेक सुख-समृद्धीची प्राप्ती होते. यावेळी पौर्णिमेच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहेत. या संयोगाचा शुभ प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात आनंदाची बाहार घेऊन येणार आहे.
आता यांच्या जीवनातील संकटकाळ समाप्त होणार असून सुखसमृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन फुलून येणार आहे. आता यांच्या जीवनातील आर्थिक सामाजिक आणि पारिवारिक समस्या समाप्त होणार आहेत. सुखांचा वर्षाव यांच्या जीवनावर होणार आहे. जीवनातील सुंदर क्षण आपल्याला अनुभवण्यास मिळणार आहेत. जीवनात आता अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे.
मित्रांनो यावेळी दोन दिवसांची पौर्णिमा तिथी येत आहे. दिनांक ११ ऑगस्ट वार गुरुवार सकाळी १० वाजून ३९ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक १२ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे.
पौर्णिमेच्या दिवशी रवियोग आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग बनत असून या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.
मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. नारळी पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ जीवनाला सुखद बनवणारा काळ ठरणार आहे. मानसिक सुख शांतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील.
बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आपल्या जीवनातील आर्थिक प्रश्न आता समाप्त होणार आहेत. भाऊबंदुकीमध्ये प्रेम आणि आपुलकीमध्ये वाढ होणार आहे. या काळात मात्या पित्याची सेवा करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. त्यांच्या आशीर्वादाने जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे.
भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. माता लक्ष्मीच्या कृपेने जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार असून सुखसमृद्धीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. अमावस्येपासून पुढे जीवनात मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.
वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. नारळी पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. आपल्या जीवनातील संकटकाळ आता समाप्त होणार आहे. हाती घेतलेल्या कामांमध्ये येणारे अडथळे आता दूर होणार असून हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. या काळात ज्या कामाला हात लावाल त्या कामात आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते.
संसारिक दृष्ट्या देखील काळ अनुकूल ठरणार आहे. संसारिक जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार आहेत. संसारिक सुखात मोठी वाढ होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक प्रश्न आता सुटणार आहेत. धनलाभाचे योग जमून येतील. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे.
सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर नारळी पौर्णिमेचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. नारळी पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ जीवनातील अद्भुत आणि सकारात्मक काळ ठरणार आहे. आता अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येणार आहेत. आता इथून पुढे आपल्या जीवनातील अडचणी समाप्त होणार आहेत.
प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या मानसन्मान आणि वाढ होईल.
कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनात आनंदाचा वर्ष होणार आहे. नारळी पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ जीवनातील अतिशय सुंदर काळ ठरणार आहे. या काळात मित्रपरिवार सहकारी आपली चांगली मदत करणार आहेत. त्यामुळे नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकतो.
या काळात सुरू केलेला छोटासा लघुउद्योग पुढे चालून खूप मोठे रूप घेऊ शकते. आपल्या हाती घेतलेल्या प्रत्येक कामांना आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे प्रगतीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. प्रगतीच्या नव्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.
तूळ राशी- तुळ राशीच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. येणारा काळ जीवनाला एक सकारात्मक दिशा आता देणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपण प्रयत्नांमध्ये ठेवलेले सातत्य आता फळाला येणार आहे. आपण सतत करत असलेले प्रयत्न आता फळाला येतील.
मोठे यश आपल्या हाती लागणार आहे. करिअरच्या दृष्टीने आपण घेतलेली मेहनत फळाला येईल. प्रगतीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडणार आहे. आर्थिक समस्या आता समाप्त होतील. धनलाभाचे योग सुद्धा जमून येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील.
शत्रुवर विजय प्राप्त करण्यासाठी सफल ठरणार आहात. या काळात शत्रू आपल्यापासून नमती घेणार आहे. या काळात प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत. पण कामांमध्ये सातत्य ठेवणे आणि जिद्द आणि चिकाटीने कामे करण्याची आवश्यकता आहे.
वृश्चिक राशी- वृश्चिक राशीवर नारळी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या काळात आपल्या महत्त्वकांक्षा उंचावणार आहेत. आपली प्रत्येक महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याची संकेत आहेत.
हळूहळू प्रत्येक दिशेने प्रगती घडून येणार आहे. आणि भले मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. आता इथून पुढे जीवनाला नवी दिशा प्राप्त होईल. हाती घेतलेल्या सर्व कामांना यश प्राप्त होणार आहे. नवा उद्योग व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.
मकर राशि- मकर राशि वर ग्रहनक्षेत्रांचा सकारात्मक प्रभाव पडणार असून नारळी पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ अतिशय शुभकाळ ठरणार आहे. जीवनात प्रगतीच्या अनेक दिशा आपल्याला उपलब्ध होतील. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधी पासून लाभ प्राप्त करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. घर परिवारात सुखाचे वातावरण राहील. धनसंपत्ती आणि ऐश्वर्या मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.
कुंभ राशी- कुंभ राशीवर नारळी पौर्णिमेचा शुभ प्रभाव दिसून येईल. नारळी पौर्णिमेपासून पुढे येणारा काळा. अतिशय शुभ ठरणार आहे. भगवान विष्णूची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. हा काळ जीवनातील सर्वोत्तम काळ होऊ शकतो. त्यामुळे मन लावून मेहनत करणे अत्यंत आवश्यक आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.