श्रावण झाला आहे सुरू चुकूनही करू नका या गोष्टी. नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. पूजे दरम्यान ही एक चूक तर सर्वजण करतात.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

श्रावण महिन्यात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी लोक सोमवारच व्रत करतात. अनेक ही वेगवेगळी व्रत महादेवांसाठी केली जातात. त्याबरोबरच महादेवांना प्रिय असणारी बेलाची पान, भांग, गंगाजल, दूध, चंदन, भस्म हे सगळ महादेवांना अर्पण केल जात.

श्रावण महिन्याच्या पूजेचे महत्व खूप मोठ आहे. आणि म्हणूनच महिला महादेवांची पूजा मनापासून करतात.
पण ही पूजा करत असताना अनेकदा श्रावण महिन्यामध्ये कळत नकळत काही चुका आपल्याकडून होतात. त्या चुका आपण टाळायला हव्यात.

नाहीतर त्याचा परिणाम विपरीत होऊ शकतो. कोणत्या आहेत त्या चुका ज्या श्रावण महिन्यामध्ये आपण टाळायला हव्यात. आणि त्या टाळल्या नाहीत तर त्याचा कोणता भयंकर परिणाम होऊ शकतो चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.
मंडळी श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा करताना हळदीचा वापर चुकूनही करायचा नाही.

शिवलिंग पुरुष तत्त्वाची संबंधित असल्याने महादेवाची पूजा करताना शिवलिंगावर हळद अर्पण करू नका. बेलाची पान भांग, गंगाजल, दूध, चंदन, भस्म या सगळ्या साहित्याचा वापर तुम्ही करा. परंतु शिवलिंगावर हळद अर्पण करू नका. त्याबरोबर शिवलिंगावर तुळशीपत्र कधीही अर्पण करू नये.

महादेवांना केतकीची फुले सुद्धा अर्पण केली जात नाहीत. त्याचबरोबर श्रावण महिन्याचे व्रत तुम्ही करत असाल तर चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका. काळा रंग नकारात्मकतेचे प्रतिक आहे. महादेवाची पूजा करताना लाल किंवा पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे शुभ्र कपडे घालावेत.

तसेच श्रावण महिन्यात हिरव्या रंगाचे कपडे घालणेही शुभ मानल जात. श्रावण महिन्यामध्ये चुकूनही वांगे, पालेभाज्या लसूण, कांदा, मास, मटन खाऊ नये. या महिन्यात आहारात सात्विकता असण आवश्यक आहे. विचारांमध्ये सात्विकता असण आवश्यक आहे. आणि जे आपण खातो तसेच विचार आपल्या मनात तयार होतात.

त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवणे ही आवश्यक आहे. कुठलंही व्रत करताना शांत चित्ताने सर्व इंद्रियांवर ताबा ठेवून कराव. श्रावण महिन्यात कोणाच्याही चुगल्या करू नका. कोणाचीही निंदा करू नका. कोणाशीही खोटे बोलू नका. कमीत कमी एक महिना तरी आपण हे सगळ पाळायला हव तरच श्रावण महिन्यामध्ये जे आपण व्रत करतो.

ते सफल होतात. नाहीतर कोणतही व्रत सफल होत नाही.
पुरताचे नियम पाळले नाहीत तर व्रतामध्ये तुम्ही कितीही मनोभावे पूजा करा ईश्वरापर्यंत ते पोहोचत नाही. म्हणून आचार विचार सगळेच आपले सात्विक असण आणि सगळ्यावर नियंत्रण असण श्रावण महिन्यामध्ये आवश्यक आहे. मग मंडळी तुम्ही पण महादेवांचे भक्त असाल तर ओम नमः शिवाय म्हणायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *