मिथुन राशीच्या लोकांचे सगळ्यात मोठे शत्रू असतात हे लोक आजच जाणून घ्या वेळ खूप कमी आहे.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो माणूस जन्माला येतो त्यावेळी काही नाती रक्ताची असतात. त्यानंतर आपण जसजसे मोठे होत जातो काही नाती बनतात जसे की मित्र बनतात. काही लोक अकारण आपले वाईट चिंततात. आपले चांगले होऊ नये असे त्यांना सतत वाटत राहते. किंवा चांगले झाल्यास त्यांना बघवत नाही.

अशा लोकांना आपण शत्रू किंवा हित शत्रू मानतो. काही उघड शत्रू असतात तर काही मुक्यांची सोंग घेऊन मैत्री आड आपले शत्रू बनतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मिथुन राशीच्या अशाच काही शत्रू बद्दल. ज्योतिष शास्त्राप्रमाणे अंदाज वर्तविले जातात‌. आणि बरेच अंदाज असे खरेही ठरतात.

अनेकदा माणसे ओळखण्यात आपली फसवणूक होते. आणि ही वेळ निघून गेल्यावर आपल्याला लक्षात येते. तेव्हा मिथुन राशीच्या लोकांनी आता ही माहिती जाणून घ्या. मिथुन राशीच्या जातकांची सफलता लक्षात घेऊन ही माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. मिथुन राशीच्या लोकांचा स्वभाव मुळता खूप खुल्या मनाचा असतो.

त्यामुळे त्यांना असे वाटते की आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती जणू मित्रच आहे. या राशीचे लोक आपल्या मित्रांना त्यांचे सुखदुःखात साथ देतात. आयुष्यातील कुठल्याही छोट्या-मोठ्या घडामोडी असो किंवा ब्रेकअप सगळ्या गोष्टीतून सावरण्यासाठी मित्र लागतो. आपण जसे जसे पुढे जात राहतो तसे जुने मित्र काळाच्या ओघात कॉन्टॅक्टमध्ये राहत नाहीत.

आणि नवीन मित्र बनत राहतात. मिथुन राशीचे लोक नेहमीच मैत्रीमध्ये धोका खात असतात. मग प्रश्न असा येतो की खरंच जवळ असणाऱ्या व्यक्ती मित्र आहेत की मित्राच्या रूपामध्ये दुश्मन कारण आज-काल ओठात एक आणि पोटात एक अस नात असत. यामुळे माणूस समजण अवघड आहे. परंतु तुमच्या प्रति त्यांचे विचार प्रामाणिक नसतात.

अशी ईर्षा करणारे लोक कसे ओळखावे. खरतर बारकाईने निरीक्षण केल्यास यांना ओळखणे फार अवघड नाही. पहिले लक्षण तुमच्याशी गोड बोलून चांगला व्यवहार आहे अस दाखवून तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलतात. असे लोक तुमच्या मैत्रीच्या लायक नाहीत असे ओळखावे. ते म्हणतात ना खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे तसेच काहीसे समजून घ्या.

असे लोक कायम तुमची नकारात्मक प्रतिमा तयार करतात.
जर कोणी तुमची विनाकारण प्रशंसा करत असेल तर त्याला तिथेच थांबवा. तोंडावर आपली स्तुती करणारे लोक सुद्धा तितकेच घातक असतात. एक खरा मित्र तोच असतो जो तुमच्या यशामध्ये आनंदी होतो. तुमच्याबद्दल समोर किंवा कधीही पाठीमागे नकारात्मक बोलत नाही.

तुम्ही चुकलात तर तुम्हाला योग्य ती चूक वेळेवर दाखवून सुधारणा करण्याचा सल्ला तुम्हाला देतात. तुमच्या दुःखामध्ये तो तुमची कधी साथ सोडत नाही. नकारात्मक व्यक्तीला तुमच्या अवतीभोवती भटकू देऊ नका. तुम्हाला एखादी जवळची व्यक्ती मित्र म्हणून खोटे बोलत आहे, असे जाणवल्यास त्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखून त्यापासून चार हात दूरच रहा.

अशा व्यक्तींवर पुन्हा तुम्ही भरोसा ठेवण्याची चूक करू नका. कारण ते नेहमी खोटे बोलून तुमचा विश्वासघात करत असतात. असे लोक अप्रत्यक्षपणे तुम्हाला नेहमी नुकसान पोहोचवण्याचा विचार करत असतात. मिथुन राशीच्या जातकांना अवतीभवती अशाप्रकारे मित्र भेटत आहेत. अशांना मित्र नव्हे तर शत्रूच म्हणायला पाहिजे.

तेव्हा अशा लोकांना वेळीच ओळखा आणि सावधान राहुन त्यांच्यापासून अंतर ठेवावे. काही लोक सांगतात की नेहमी आपल्याला बरोबरीच्या लोकांना मित्र बनवले पाहिजे. तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा हेतू असणारे लोक आमचे मित्र कधीच बनू शकत नाहीत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *