२८ जुलै गटारी अमावस्या या राशींचे भाग्य चमकणार पुढील ११ वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व आहे आणि त्यातच आषाढ महिन्यात येणारी अमावस्या ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. या अमावस्येला गटारी अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे.सोबतच पितरांचे श्राद्ध करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे.

पित्र शांतीसाठी या दिवशी अनेक उपाय केले जातात. या दिवशी महिला घरातील दिवे स्वच्छ करून ठेवतात. या दिवशी दिव्यांभोवती रांगोळी काढून दीप प्रज्वलित केले जातात त्यामुळे यामावस्येला दीप अमावस्या असे सुद्धा म्हणतात. मान्यता आहे की या दिवशी कर्ज लोकांना अन्न आणि वस्त्र दान केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. यावेळी आषाढ अमावस्येच्या दिवशी गृह नक्षत्रांचा अतिशय शुभ संयोग बनत आहे. या स्थितीचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही खास राशींवर पडणार आहे. त्यामुळे या राशींच्या जातकांचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.

आता यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार असून अतिशय शुभ आणि सकारात्मक फळांची अनुभूती होणार आहे. उद्योग व्यापार कार्यक्षेत्रामध्ये चांगले लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. यावेळी अमावस्येच्या दिवशी गुरुपुष्य योग बनत असून गुरु ग्रह स्वतःच्या राशीत वक्री होणार आहेत.

गुरुच्या बकरी होण्यामुळे या काही खास राशींवर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. आषाढ कृष्णपक्ष पुनर्वसु नक्षत्र दिनांक २७ जुलै रोज बुधवार रात्री ०९:१३ मिनिटांनी अमावस्या लागत आहे. २८ जुलै रात्री ११:४५ मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे.

अमावस्येच्या समाप्तीनंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. त्यामुळे अमावस्येपासून पुढे येणारा काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची सुरुवात होणार आहे जीवनाला एक वेगळी कलाटणी प्राप्त होणार आहे. दीप अमावस्येपासून आनंदाचे अनेक क्षण आपल्याला अनुभवण्यास मिळणार आहेत.

जीवनातील अपूर्ण राहिलेल्या सर्व मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात. उद्योग व्यापार करियर कार्यक्षेत्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला भरगोस यश प्राप्त होणार आहे. सोबतच घर लाभाचे सुद्धा संकेत आहेत आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. दीप अमावस्या पासून पुढे येणारा काळ जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. जीवनात अपूर्ण राहिलेल्या अनंत मनोकामना आता येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी सतत प्रयत्न करत आहात ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. उद्योग व्यापार करियर कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न आता पूर्ण होणार आहे. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घेत आहात त्या क्षेत्रात आपल्याला भरघोस प्राप्त होणार आहे.

आता प्रगतीला वेळ लागणार नाही. आता इथून पुढे जीवनामध्ये आर्थिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. जीवनातील पैशांची तंगी आता दूर होणार आहे. आरती प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला प्राप्त होणार आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न देखील पूर्ण होणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनातील अपूर्ण राहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. अमावस्येपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपल्या जीवनात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होतील‌. नोकरीच्या क्षेत्रात अपूर्ण राहिलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. कार्यक्षेत्रात चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. सरकार दरबारी अडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत.

सरकार दरबारी अडलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत. मानसिक सुख शांती मध्ये सुद्धा वाढ होणार आहे. नवा उद्योग व्यवसाय प्रगतीपथावर असेल. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. ज्या क्षेत्रात आपल्याला यश हवे असेल त्या क्षेत्रात चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे जीवनाला नवी दिशा प्राप्त होणार आहे. जीवनात अपूर्ण राहिलेल्या मनोकामना देखील पूर्ण होणार आहेत. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनावर अमावस्येचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलली जाणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना यश प्राप्त होणार आहे. संसारिक जीवनात आपल्याला सुख-समृद्धी आणि आनंदाची बहार प्राप्त होणार आहे. पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता संपणार आहेत. कौटुंबिक जीवनात सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. आपल्या जीवनातील मानसिक ताण तणाव पूर्णपणे मिटणार आहे.

कन्या राशि- कन्या राशि वर अमावस्येचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. अमावस्येपासून पुढे आपल्या जीवनाला नवी दिशा प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक परेशानी आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. शत्रु वर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. मानसिक स्वास्थ्य या काळात आपल्याला भरपूर लाभणार आहे.

त्याबरोबरच आरोग्य देखील उत्तम राहण्याचे संकेत आहेत. पैशांची आवक आता वाढणार आहे. आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. मानसन्मानात वाढ होईल किंवा बढतीचे योग येऊ शकतात. नोकरवर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. आता इथून पुढे भाग्याची साथ आपल्याला लाभणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असल्यामुळे नशिबाला प्रयत्नांची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. अमावस्या पासून पुढे जीवनाला नवी दिशा प्राप्त होणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. मनाला प्रसन्न करणाऱ्या घडामोडी आता घडून येणार आहेत. मानसिक ताण त्यांना आता पूर्णपणे दूर होणार आहे. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न आपले साकार होणार आहे. व्यवसायातून निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत.

या काळात नोकरीच्या क्षेत्रात देखील मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. कोर्टकचेरात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागणार आहे. घर परिवारात चालू असलेले नकारात्मक वातावरण आता संपूर्णपणे दूर होणार आहे. शुभ आणि सकारात्मक वातावरण निर्माण होणार आहे. मित्रांनो हा काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. त्यामुळे या काळात आपली कर्म चांगली ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशी वर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. दीप अमावस्या पासून पुढे येणारा काळ आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल आणि लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य देखील भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये सुद्धा वाढ होण्याचे संकेत आहेत.

व्यापारामध्ये आर्थिक आवक समाधानकारक असेल. मागील अनेक दिवसांचे प्रयत्न आता फळाला येणार आहेत. अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी प्रयत्न करत होता ती कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. नोकरीच्या क्षेत्रात मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. करिअरच्या दृष्टीने काळ प्रगतीचा ठरणार आहे. करिअरमध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. अमावस्येपासून पुढे जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा आकांक्षा या काळात होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे आता येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत. कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील.

वाटणारी कामे देखील आता शक्य करून दाखवणार आहात. आता व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवा उद्योग व्यवसाय व्यापार सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आता इथून पुढे भाग्य देखील भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *